आमच्याबद्दल
भारत विकास परिषद ही एक संपूर्ण भारतभर व भारताबाहेरही काम करणारी राजकारणविरहीत सामाजिक संस्थाअसून वरील पंचसूत्रीवर आधारीत विविध उपक्रम राबवीत असते. परिषदेची स्थापना सन 1963 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. समाजातील सधन, समर्थ, प्रबुद्ध, त्यागी, अशा व्यक्तींद्वारे निःस्वार्थ पणे कार्य करण्यासाठी भारत विकास परिषद हे एक उत्तम माध्यम आहे. परिषदेचे सदस्यत्व पुढील प्रकारच्या व्यक्तींना दिले जाते. उदा. उदयोजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सी. ए. व्यवस्थापन तंत्रज्ञ, सनदी अधिकारी, निवृत्त न्यायाधिश, प्रशासकीय अधिकारी, लघुउदयोजक, पत्रकार, कारखानदार, लेखक, साहित्यीक, कलाकार, विविध क्षेत्रातील सल्लागार, परिषदेच्या एकुण सुमारे 1500 शाखा त्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक सदस्य आहेत.
April 13, 2024
April 02, 2024
Leave A Message